Random Video

Maharashtra Lockdown: राज्यात निर्बंधांच्या कालवधीमध्ये 15 दिवसांची वाढ; राजेश टोपे यांचे संकेत

2021-04-29 59 Dailymotion

राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जाणून घ्या आरोग्यमंत्री याबद्दल अजून काय म्हणाले.