आर्णी (जि. यवतमाळ) : कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. मागील वर्षी कपाशी पिकांवर असमानी संकट कोळसले होते. मात्र, यावर्षी सोयाबीन पिकांवर खोडमाशी, पानकत्ररा तसेच पिवळे पडत असल्याने पुन्हा शेतकऱ्यावर सकंट कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारने तत्काळ सोयाबीन पिकांची पाहणी करून होणाऱ्या नुकसानीचा सर्व्हे करावा. तसेच शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (व्हिडिओ : बबलू जाधव)