"कृषी कायद्यातील सुधारणांवर शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केलं. पण कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यु टर्न घेतला," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केली. "चुक झाली तर माझ्या माथी, चांगलं झालं तर त्यांचे श्रेय तुम्ही घ्या. शेतकरी आंदोलन संपवा.. " असे आवाहन मोदींनी विरोधीपक्ष, शेतकरी संघटनांनी केलं.