त्या घटनेला सहा महिने उलटले जनजीवन ठप्पच! विशाळगडवासियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..
2025-01-03 1 Dailymotion
कोल्हापुरातील विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर तेथील जनजीवन ठप्प झाले असल्याने स्थानिकांनी थेट आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.