साताऱ्यातील सातही पर्यटक सुखरूप, दहशतवादी हल्ल्यावेळी होते 'इतक्या' अंतरावर!
2025-04-23 47 Dailymotion
सातारा जिल्ह्यातील ७ जण जम्मू-काश्मीरला गेले आहेत. सुदैवाने घटनेवेळी ते पहलगामपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलमर्गमध्ये होते. त्यामुळं ते सर्वजण सुरक्षित आहेत.